पोस्ट्स

भजावा जनीं पाहता राम एकू .....धरा जानकीनायकाचा विवेकू ॥ १३१ ॥ लेबलसह पोस्ट दाखवत आहे

अनुक्रमणिका

|| भये व्यापिले सर्व ब्रह्मांड ...भयो मानसी सर्वथाही असेना ॥ १३६ ॥ अहो ज्या नरा रामविश्वास ....वृथा वाहणे देहसंसारचिंता ॥ ७८ ॥ गणाधीश जो ईश सर्वा ....गमू पंथ आनंत या राघवाचा ॥ १ ॥ जगीं पाहतां साच तें काय ...भ्रमे भ्रांति अज्ञान हें सर्व मोडे ॥ १४४ ॥ जनी सांगतां ऐकतां जन्म ..... तुटे वाद संवाद तो हितकारी ॥ ११२ ॥ जनीं भोजनीं नाम वाचे वदावे .....तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥ ८९ ॥ जनीं सर्वसूखी असा कोण ....त्यासारखे भोगणे प्राप्त झाले ॥ ११ ॥ जिवा कर्मयोगे जनीं जन्म....कितीएक ते जन्मले आणि मेले ॥ १४ ॥ जेणें मक्षिका भक्षिली ...तया ज्ञान हें अन्न पोटीं जिरेना।। १५९।। तिन्ही लोक जेथूनि निर्माण जाले....गुरूवीण तो सर्वथा ही न दीसे ||१७९ ||
धुरू लेकरूं बापुडे ....नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११७ ॥ न ये राम वाणी तया थोर ...बहू आगळें बोलिली व्यासवाणी ॥ ९० ॥ नको रे मना वाद हा ....अहंभाव जो राहिला तूजपासी॥१६०॥ नव्हे कर्म ना धर्म ना.......प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७६ ॥ प्रभाते मनीं राम चिंतीत ..जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥ ३ ॥ फुकाचे मुखी बोलता काय ...विचारे तुझा तूचि शोधूनि पाहे ॥ ११४ ॥ बहू शास्त्र धुंडाळितां वाड ...गती खुंटती ज्ञानबोधें प्रबोधें ॥ १५७ ॥ बहू हिंपुटी होईजे ....अधोमूख रे दुःख त्या बाळकासी ॥ २० ॥ बहूतांपरी कूसरी तत्त्वझाडा.....समस्तांमधे एक ते आगळे रे || १५२ }} भजावा जनीं पाहता राम एकू .....धरा जानकीनायकाचा विवेकू ॥ १३१ ॥ भुते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे......परी संग सोडुनि सुखी रहावे॥१८७॥ मना पापसंकल्प सोडूनि ....विकारे घडे हो जनीं सर्व ची ची ॥ ५ ॥ मना पाविजे सर्वही सूख .....मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ४० || मना मानसीं दुःख ... विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी ॥१२॥ मना वासना दुष्ट कामा .. मना अंतरी सार वीचार राहो ॥ ४ ॥ मना वासना वासुदेवीं.....मना सज्जना सज्जनीं वस्ति कीजे ॥ १२८ ॥ मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे......मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥ ७ ॥ मना सज्जना भक्तिपंथेची ....जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥ २ ॥. मुखी राम त्या काम बाधू शकेना.......जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी ॥ ८७ ॥ सदा सर्वदा देव सन्नीध आहे....नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३६ ॥ shlok 001 to 010
अधिक दर्शवा
इमेज
    । भजावा जनीं पाहता राम एकू ।  करी बाण एकू मुखी शब्द एकू ॥ क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू ।  धरा जानकीनायकाचा विवेकू ॥ १३१ ॥   "जय जय राम कृष्ण हरी " हा वारकरी भक्तांचा मंत्र सगळ्यांना माहिती आहेच. पण त्यात जो देवाचा क्रम आहे त्याला खूप महत्व आहे. रामचे चरित्र सर्व सामान्य लोकांना अनुकरणीय आहे म्हणून त्याचे नाव पहिल्यांदा घेतले आहे . रामाचा आचार , कृष्णाचा विचार आणि त्याच बरोबर विठ्ठल नामाचा उच्चार करावा म्हणून हा मंत्र आहे.   त्याच मंत्रातील प्रभू राम चंद्राच्या सद्गुणांचे वर्णन समर्थ या १३१ क्रमांक च्या श्लोकात करत आहेत.   भक्ताच्या आयुष्यात येणारा सगळ्यात महत्वाचा टप्पा असतो किंबहुना असायला हवा तो म्हणजे चरित्र अभ्यासाचा. आणि केवळ भक्तीमार्ग नव्हे तर कुठल्याही विषयाशी निगडीत कुठल्याही व्यक्तीला जेव्हा आपण आदर्श म्हणून स्वीकारतो , तेव्हा त्यांचा चरित्र्य अभ्यास ही त्या साधकाच्या दृष्टीने असणारी फार महत्त्वाची गोष्ट असते ...आपण ज्या व्यक्तीचं अनुकरण करत असतो ...ती व्यक्ती प्रत्येक वेळी सहवासाच्या रूपानेच आपल्याला मिळते असं नाही ...तर तिच...